Skip to main content

म्हणून मी नेहमी आनंदी असतो

*म्हणून मी नेहमी आनंदी असतो 😊*

मी भुतकाळ चघळत नाही
मी भविष्याची चिंता करत नाही नियोजन करतो
मी वर्तमानात जगतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो😊*

मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही,
मी कुणाबद्दल राग मनात 
धरत नाही,
मी लगेच सगळ्यांना माफ करतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो.😊*

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही,
आपुलकीची आणि मैत्रीची किंम्मत नसणाऱ्यासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही,
साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही,
कोणी काहीही बोललं तरी 
पुन्हा मी ते स्मरत नाही,
माझे जीवन स्वछंदी आहे, 
ते मी मजेत जगतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

मला ना पदाचा ना ज्ञानाचा
अहंकार,  कधी मला
तुच्छतेचा विचार,  कधी
मनाला  नाही भावला,
पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी 
अनवाणी चालतो, 
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

जगायला काहीच भौतिक
सुख लागत नाही,
म्हणून मी गर्वाने कधीच
वागत नाही,
सगळ्यांशी प्रेमाने आदराने 
आपुलकीने वागतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊*

जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, याची मला जाणीव आहे, 
माझ्यातही दोष आहेत आणि 
काहीतरी नक्कीच उणीव 
आहे,
माझे दोष मी रोजच पाहुन
सुधारण्याचा प्रयत्न करतो,
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो.*                           
                                                              *"आपले आनंदी रहाणे हेच आपल्या निरोगी जीवनाचे मूलमंत्र आहे"*                  🙏🏻🌸🌸🌸🌸🌸🙏🏻

Comments

Popular posts from this blog

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा 

केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे

*ऩियतीने अखेर  फास आवळला* 😔  *दक्षिण अफ्रिका या देशातील* मुख्य शहर *केपटाऊन* हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 15 डिसेम्बर 2021 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. *आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी आणलं होतं.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे.* 😔 ग्रुप मेंबरना आवाहन !!!      🙏    नमस्कार   🙏              जवळच्या सर्वच धरणातील पाणी कमी झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे.तेव्हा    आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:- 1. रोज गाड्या धुवू नका. 2. अंगणात रोज रोज पाणी मारू नका.  3. सतत नळ चालू ठेऊ नका. 4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया. ५) घरातील गळके नळ रिपेअर करा ६) घरातील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा..... ७)उघड्या नळाला तोटी लावा,आपले पाणी झाल्यावर नळ बंद करा,..पाणी नालीत सोडू नका🙏 8) कालच पाणी शिळ म्हणून ते ऊबङू नका,, 9) नळाच्या प

छत्तीसगड येथे नक्षलवादी गोळीबार हल्ल्या मध्ये गौडगाव चे सुपुत्र शहिद मेजर रामेश्वर काकडे भावपूर्ण श्रद्धांजली